जैन बहुबल असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीत मराठी माणसावर अन्याय !!

komal-society

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मिडीयामध्ये आलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीची दखल (अंधेरी – पश्चिम, मुंबई) घेऊन मुंबई महानगर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसापुर्वी साेसायटीला भेट देऊन काही साेसायटीच्या सभासदाना भेटुन माहीती घेतली होती.

 

नवीन साेसायटी कमीटी बनवण्याचा प्रयत्न फसलेला आहे किंवा आता गैरकारभार उघड झाल्यामुळे काेणताही सभासद पुढाकार व जबाबदारी घ्यायला तयार नाही जी जवळपास दाेन महीन्यापुवी साेसायटीच्या कमीटी सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे नव्हती पंरतु आजपर्यंत नाराज असलेल्या सभासदाना किंवा ज्यांनी लिगल नाेटीसी द्वारे प्रश्नाची उत्तरे मागितली आहेत त्यांना ऊत्तरे देण्याचा काेणीही पयत्न करताना दिसत नाही व अश्या परीस्थीतीत काही सभासदानी जागा विकली किंवा विकत घेतली असे महत्वाचे व्यवहार कसे हाेणार हे प्रश्नचिन्ह आहे व ही समस्या साेसायटी कमीटी न बनविता काेण साेडवणार व पुर्वी काही गैरव्यवहार घडला असेल तर ताे काेण उजेडात आणनार हे माेठे प्रश्नचिन्ह सर्व सभासदांपुढे आहे.

 

काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन शांतीलाल जैन व त्यांना साथ देणारे इतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे वाटते तरी अधिक माहीतीसाठी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक गुप बनविण्यात आला आहे ताे आपण बघावा व त्या ग्रुपमध्ये सामील व्हावे ही सर्व जातीतील व धर्मातील जनतेला मनापासून विनंती व जगदीश काशीकर हे काेणत्याही जाती व धर्माविरूध्द नसून चुकीच्या पध्दतीने वागून कायद्याचा अनादर करून गुंड प्रवृतीने वागणाऱ्यांच्या विराेधात आहेत हे सर्वांनी लक्षात घ्यावे व त्यामुळे या प्रकरणात जगदीश काशीकर यांना सर्व जातीतील व धर्मातील लाेकांनी मनापासुन अन्याया विरूध्द लढण्यास साथ व पाठींबा दयावा ही अपेक्षा व काही दिवसांनी बरीच कारणे आपल्या निदर्शनात येतील अशी आशा वाटते.

 

शांतीलाल जैन यांनी त्यांच्या घरात पावसाळ्याच्या दिवसात त्यांच्या घरात पाणी गळतीचा त्रास हाेत असल्यामुळे जवळ जवळ अंदाजे १५ ते २० वर्षांपासून मेन्टेनन्स भरला नाही व साेसायटीने त्यांच्या परीने त्यांना त्रास हाेऊ नये म्हणून गच्चीवर दर पावसाळयात डांबरीकरण करून किंवा ठरावीक रक्कम दरवर्षी दीली असताना व त्याचे घर दुरूस्त करून दिले असताना तीन वर्षापुर्वी त्यांचे साेसायटी मेन्टेनन्स अकाऊन्ट साेसायटी कमीटीने १५ ते २० वर्षांचे व्याज न घेता सेटल करण्यात आले ही बाब काही सभांसदाकडुन आता उजेडात आली आहे व आता हाच न्याय जगदीश काशिकर यांना तसेच इतर गरजु व्यक्तींनासुध्दा मिळावा किंवा शांतीलाल जैन यांना माफ केलेले व्याज सोसायटी कमीटीने पुन्हा घ्यावे ही नवीन साेसायटी कमीटीकडून व सभासदांकडून अपेक्षा असून त्यांच्या भावनेचा व मानसिकतेचा विचार न करता त्यांना विरोध केला व समजून घेतले जात नाही. सोसायटीतील सर्वात जुने राहीवाशी (ईमारत निर्माण झाल्यापासून) असून व याच साेसायटीत त्यांच्या मामानी काही वर्षांपुर्वी आत्महत्या केलेली साेसायटीच्या काही सभासदाना माहीत असुनसुध्दा साेसायटीतील काेणताही सदस्य काहीही तडजाेड व सहकार्य करण्याच्या मनःस्थितीत नाहीत त्यामुळे आज ते फार तणावात जगत आहेत.

 

काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदारपणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्ष केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे किती बिकट अवस्थेत आहे याचे एक उत्तम ऊदाहरण असून आता इतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

मुंबई येथील काेमल रहीवाशी साेसायटीतील रहीवाशी, अंधेरी – पश्चिम खाली नमुद केलेल्या गाेष्टीनी फार त्रस्त व चिंतेत आहेत व ही परिस्थीती साेसायटी कमीटीच्या गैरकाभारामुळे व आता त्यांचे अस्तित्व नसल्यामुळे झाली आहे व अश्या परिस्थीतीत व कोरोना आजारामुळे सभासदांची मेंटेनन्स न भरण्याची ईच्छा हाेते व याची कल्पना जगदीश काशिकर यांनी या अगोदर आपणास तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस उप आयुक्त तसेच इतर शासकीय वरिष्ठ अधिकारी यांना दिलेली आहे व आता बरेच सभासद पुढच्या कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत.

 

थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुर्वी घडलेल्या आहेत) पूर्णपणे गोंधळाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, स्ट्रक्चरल फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींगमध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सर्व सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, बागकाम, उत्सव, वीज यावरील जास्त खर्च, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा आणि इतर बरेच काही निवासी सहकारी गृहनिर्माण सोसायटी प्रदान करतात जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चिंतेत व समस्येत आहेत.

अश्या परिस्थीतीत जगदीश काशिकर जनतेला खालील पमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वतःच्या व इतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्यायाविरूध्द आवाज उठवावा व मदत मागावी. या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशीर मदत पाहीजे असल्यास त्यांनी जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

 

सर्वांना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तिथे अल्पदरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कृपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुंबई व ठाणे जिल्हयापुरती मर्यादीत आहे याची नोंद घ्यावी ही विनंती व कृपया या सेवेची माहीती गरजवंताना दयावी, असे आवाहन जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व कायदेशीर सल्लागार मुबंई व ठाणे शहर/जिल्हा यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here